Wednesday, June 10, 2026
Homeदेसाईगंजवाघाच्या हल्ल्यात फरी येथील महिला ठार-देसाईगंज तालुक्यातील आजची घटना….

वाघाच्या हल्ल्यात फरी येथील महिला ठार-देसाईगंज तालुक्यातील आजची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज :- तालुक्यातील फरी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज ११ सप्टेंबर २०२३ रोजी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव महानंदा दिनेश मोहुर्ले असून वय अंदाजे ५० वर्षे आहे.हल्ली शेतातील निंदणी सुरू आहे.तसेच पाऊस पडल्याने पाणी करण्यासाठी व इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या सुमारास शेतावर जात असतात.अशातच काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातील काही गावांमध्ये वाघांची दहशत कमी झाली असल्याने अनेक नागरिक सुखावले होते.मात्र आज ९ वाजेच्या सुमारास फरी येथील महिला शेतामध्ये काम करत असतांना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.वन विभागाने वाघांचा बंदोबस्त करावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!