Tuesday, March 18, 2025
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात संविधान दीन साजरा...
spot_img

देसाईगंजच्या मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालयात संविधान दीन साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-संविधान दिनाचे औचित्य साधून आज,मंगळवारी २६ नोव्हेंबरला देसाईगंज शहराच्या मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाविद्यालयाचे डॉ.सुनिल चौधरी यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ.आशिष सेलोकर यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले की, ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सर्वात मोठी घटना म्हणजे संविधानाची निर्मिती मानली जाते.संविधान ही देशाची ओळख आहे.देशाची राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो.ते देशाच्या राजकीय व्यवस्थेची व्याख्या करते.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना मंजूर झाली,म्हणून दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो’.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता उद्देशिकीचे वाचन करुन करण्यात आली.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!