Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूर१४ वर्षीय तरुणी व २५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; ब्रम्हपुरी तालुक्यातील...

१४ वर्षीय तरुणी व २५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका टॉवरवर १४ वर्षीय तरुणी व २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी २ मार्चला ब्रम्हपुरी तालुक्याच्या उचली गाव परिसरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर वय १४ वर्षे,रा.चांदली व रोहित रमेश लिंगायत वय २५ वर्षे,रा.उचली,ता.ब्रम्हपुरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
माहितीनुसार,गायत्री व रोहित यांचे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.प्रेम संबंध असतांनाच काल रविवारी रोहितचे गाव असलेल्या उचली येथील टॉवरवर दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शंका-कुशंकेला वाचा फुटली आहे.अशातच घटनास्थळावर दुचाकी आढळून आल्याने गळफास लावण्यासाठी त्यांनी दुचाकीचा आधार घेतला असावा, असा कयास बांधला जात आहे.त्यामुळे दोघांनीही प्रेम संबंधातून आत्महत्या केली की,कोणी मारून फासावर लटकवले? हे अनुत्तरित असले तरीही पोलीस तपासात उघड होणार आहे.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!