Tuesday, March 18, 2025
Homeचंद्रपूरकन्हाळगावचे उपसरपंच विनोद नवले यांचा कांग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश
spot_img

कन्हाळगावचे उपसरपंच विनोद नवले यांचा कांग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नितेश केराम/ कोरपना ता.प्र.

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील उपसरपंच विनोद नवले यांनी काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकारी,मान्यवर व पक्षाची वाढती ताकद लक्षात घेता कांग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला आहे.मागील काही दिवसांपासून विनोद नवले यांची पक्ष प्रवेशाची जयत तयारी सुरू होती.परंतु काही कारणास्तव त्यांचा पक्ष प्रवेशास उशीर झाला.ना.सुभाष धोटे यांनी कांग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विनोद नवले यांचा कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश निश्चित केला आहे.

पक्ष प्रवेश करतेवेळी कांग्रेस पक्षाचे ना.सुभाष धोटे, कोरपना मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे,कोरपना कांग्रेस कमेंटीचे तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व कोरपना तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे, कन्हाळगाव ग्रा.पं.सदस्य महादेव कोवे,सुरेश मोहुर्ले, व कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.ना.सुभाष धोटे यांनी विनोद नवले यांना गाव विकास व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्याचे अभिनंदन केले.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!