Thursday, April 30, 2026
Homeनवी दिल्लीफोनमधील मॅसेज डिलीट करणे किंवा कॉल हिस्ट्री हटविणे अपराध नाही-सुप्रीम कोर्ट

फोनमधील मॅसेज डिलीट करणे किंवा कॉल हिस्ट्री हटविणे अपराध नाही-सुप्रीम कोर्ट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-मोबाइल फोन ही व्यक्तीची खासगी संपत्ती असते,हे न्यायालयाने मान्य केले आहे. गोपनीयता किंवा तांत्रिक कारणांमुळे फोनमधील मॅसेज डिलीट करणे किंवा कॉल हिस्ट्री हटविणे हा अपराध नाही,असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविले आहे.त्यामुळे फोनमधील डेटा डिलिट करावा की नाही; याबाबत संभ्रम दूर होणार आहे.न्यायाधीश बी.आर.गवई आणि के.व्ही.विश्वनाथन यांच्या पीठाने स्पष्ट केले की,मोबाइलमधील डेटा हटविणे ही सामान्य बाब आहे.याला गुन्हेगारी कृत्य वा पुराव्यांशी छेडछाड म्हणता येणार नाही.भारतात मोबाइलच्या वापरावर देखरेख किंवा नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा नाही; परंतु या मॅसेज मधून कुणाला धमकावून कॉलसाठी मोबाइलचा वापर केला जात असेल तर हा गुन्हा ठरतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!