Sunday, September 20, 2026
Homeनवी दिल्ली'पॅरासिटामोल' सह दीडशेच्यावर औषधांवर सरकारने घातली बंदी...

‘पॅरासिटामोल’ सह दीडशेच्यावर औषधांवर सरकारने घातली बंदी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-सर्दी, ताप,ॲलर्जी,अंगदुखी आदी आजारांवर सर्रास वापरण्यात येणारी प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स),जीवनसत्त्वे,वेदनाशामक अशा १५६ औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.ही औषधी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात; असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.कॉस्मेटिक्स ॲक्ट कायद्या १९४० च्या कलम ‘२६ अ’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.बंदी घातलेल्या औषधांची निर्मिती, विक्री,वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू झालेला आहे.औषधांत ‘एसिक्लोफेनाक-५०,’ ‘पॅरासिटामोल-१२५ मिलिग्रॅम,पॅरासिटामोल ३०० मिलिग्रॅम,मेफेनैमिक ॲसिड पॅरासिटामोल इंजेक्शन,सेटीरिजीन एचसीएल पॅरासिटामोल फेनिलफ्राइन एचसीएल,लेवोसेटिरिजीन फिनाइलफ्राइन एचसीएल पॅरासिटामोल,पॅरासिटामोल क्लोरफेनिरामाइन मैलेट,फिनाइल प्रोपेनोलामाइन आणि कैमिलोफिन डाइहाइड्रोक्लोराइड-२५ मिलिग्रॅम आदींवरही बंदी आली आहे.या औषधांचा वापर केसगळती,त्वचेची निगा,ताप,अंगदुखी आदीसांठी केला जात होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!