Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजकुरुड येथील गौरव पीलारे १०० मीटर शालेय दौड स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम…..

कुरुड येथील गौरव पीलारे १०० मीटर शालेय दौड स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

कुरूड (देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरुड येथील गौरव विलास पिलारे हे काल दिनांक -१० ऑक्टोंबर २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा दौड स्पर्धेत जिल्हातून प्रथम आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा व त्यांना ज्या क्षेत्रात आवड असते; अशा क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घ्यावी; यासाठी शालेय स्तरावरून विद्यार्थी वर्गांची दखल घेतली जाते.अशाच प्रकारे काल दिनांक – १० ऑक्टोंबर २०२३ रोजी गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील १०० मीटर दौड स्पर्धेत कुरूड येथील राधेश्याम बाबा विद्यालय येथील कु.गौरव विलास पीलारे याने गडचिरोली जील्हातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.गौरव यांचे वडील विलास पिलारे हे कुरुड ग्रामपंचायतीचे सदस्य असून गौरव याने विजयाचे श्रेय आई,वडील व शाळेतील मुख्याध्यापक तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांना दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!