Monday, May 25, 2026
Homeवर्धालाईट गेली दोन तास अन् तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लावला फोन....

लाईट गेली दोन तास अन् तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लावला फोन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

वर्धा :-जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळझर गावातील रहिवासी असलेल्या हर्षल नांनावरे तरुणाने वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या त्रासापायी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच फोन लावून टाकला.

मुसळधार पावसामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.त्यानुसार लाईट ये-जा करीत असल्याने विद्युत वितरण कंपनीमध्ये आपबिती सांगूनही वीज पुरवठ्याच्या समस्येतून मार्ग निघू न शकल्याने हर्षल नांनावरे युवकाने थेट मुख्यमंत्री यांचा फोन नंबर मिळवला व हिंमत दाखवत सरळ फोन लावला असता मुख्यमंत्री यांचे विशेष कार्याधिकाऱ्यांनी फोन उचलून समस्या ऐकून घेतली.महत्वाचे म्हणजे हर्षल वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्रासून गेला होता. त्यानुसार त्याने सांगितले की,सुरुवातील दोन तास लाईट गेली.समस्या ऐकताच विशेष कार्याधिकारी अचंभित झाले व त्यांनी किमान दोनच तास लाईट गेली म्हणून थेट मुख्यमंत्री यांना फोन लावता काय?असे म्हणून हर्षलची समजूत काढली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!