Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरसेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांचा माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते...

सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांचा माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नितेश केराम/चंद्रपूर विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :- राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते तथा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे वामनराव चटप यांनी रविवार दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता राजेंद्र पचारे यांचे राजुरा येथील निवास्थानी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भेट दिली.राजेंद्र पचारे हे ३१ मार्च ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.शासकीय सेवेत असतांना पचारे यांनी सर्वांशी आपुलकीचे,जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबध ठेवले होते.दरम्यान सेवानिवृत्त निमित्ताने काल रविवारला सकाळी राजेंद्र पचारे व त्यांच्या अर्धांगिनी ज्योती पचारे यांचा माजी आमदार वामनराव चटप यांनी शाल व पुषपगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रसंगी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!