Wednesday, August 5, 2026
Homeवर्धालाईट गेली दोन तास अन् तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लावला फोन....

लाईट गेली दोन तास अन् तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लावला फोन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

वर्धा :-जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळझर गावातील रहिवासी असलेल्या हर्षल नांनावरे तरुणाने वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या त्रासापायी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच फोन लावून टाकला.

मुसळधार पावसामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.त्यानुसार लाईट ये-जा करीत असल्याने विद्युत वितरण कंपनीमध्ये आपबिती सांगूनही वीज पुरवठ्याच्या समस्येतून मार्ग निघू न शकल्याने हर्षल नांनावरे युवकाने थेट मुख्यमंत्री यांचा फोन नंबर मिळवला व हिंमत दाखवत सरळ फोन लावला असता मुख्यमंत्री यांचे विशेष कार्याधिकाऱ्यांनी फोन उचलून समस्या ऐकून घेतली.महत्वाचे म्हणजे हर्षल वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्रासून गेला होता. त्यानुसार त्याने सांगितले की,सुरुवातील दोन तास लाईट गेली.समस्या ऐकताच विशेष कार्याधिकारी अचंभित झाले व त्यांनी किमान दोनच तास लाईट गेली म्हणून थेट मुख्यमंत्री यांना फोन लावता काय?असे म्हणून हर्षलची समजूत काढली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!