Monday, July 27, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजचे डॉ.संजय मेश्राम यांना वाणिज्य क्षेत्रात आचार्य पदवी(पीएचडी) बहाल..

देसाईगंजचे डॉ.संजय मेश्राम यांना वाणिज्य क्षेत्रात आचार्य पदवी(पीएचडी) बहाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या माता वार्ड(आंबेडकर वार्ड) येथील डॉ.संजय भास्कर मेश्राम यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे काल,रविवार २३ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील  विद्यापिठात आयोजित ४१ व्या दीक्षांत समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य पदवी(पीएचडी) बहाल करण्यात आली.
डॉ.संजय मेश्राम यांनी वर्ष २००८ ते २०१८ या कालखंडात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील आर्थिक समस्या व औद्योगिक स्थितीचे विषयावर विश्लेषणात्मक अध्ययन केले होते.त्यानुसार
व्यवसाय व्यवस्थापन(Bussiness Management)या विषयातील वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रात मेश्राम यांना आचार्य (Ph.D)पदवी बहाल करण्यात आली.अमरावती विद्यापीठात पार पडलेल्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई,विद्यापीठाचे कुलगुरू तथा इतर मान्यवर उपस्थित होते.यशाचे श्रेय डॉ.संजय मेश्राम यांनी आई-वडील,मार्गदर्शक डॉ.गोंडाणे,डॉ.वर्षा सुखदेवे,गुरुजन मारोती जांभूळकर,अनिल बोरकर,शिक्षक संतोष शेंडे तसेच सर्व मित्र मंडळीना दीले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!