Wednesday, June 10, 2026
Homeभंडाराखाजगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या तरुणीने घरीच घेतला गळफास..

खाजगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या तरुणीने घरीच घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-खाजगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या २६ वर्षीय तरुणीने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल,शुक्रवारी २० डिसेंबरच्या सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्याच्या जवाहनगरनगर पेट्रोल पंप येथील हनुमान वॉर्डात घडली.स्विटी उर्फ शिवानी नाना पाटील वय २६ वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.शिवानी ही सुशिक्षित तरुणी होती.ती घरीच खाजगी शिकवणी वर्ग चालवीत होती.घटना घडली तेव्हा शिवानी ही घरी एकटीच होती.घटनेच्या दिवशी शिवानीचा लहान बहिणीशी क्षुल्लक वाद झाल्याने शिवानीने घरी कोणीही नसतांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.
लहान बहीण व वडील सकाळी नागपूर येथे गेले होते. तर आई रोजंदारीवर कामाला गेली होती.सदर घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गिरीश बोरकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!