Friday, August 7, 2026
Homeवर्धालाईट गेली दोन तास अन् तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लावला फोन....

लाईट गेली दोन तास अन् तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लावला फोन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

वर्धा :-जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळझर गावातील रहिवासी असलेल्या हर्षल नांनावरे तरुणाने वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या त्रासापायी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच फोन लावून टाकला.

मुसळधार पावसामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.त्यानुसार लाईट ये-जा करीत असल्याने विद्युत वितरण कंपनीमध्ये आपबिती सांगूनही वीज पुरवठ्याच्या समस्येतून मार्ग निघू न शकल्याने हर्षल नांनावरे युवकाने थेट मुख्यमंत्री यांचा फोन नंबर मिळवला व हिंमत दाखवत सरळ फोन लावला असता मुख्यमंत्री यांचे विशेष कार्याधिकाऱ्यांनी फोन उचलून समस्या ऐकून घेतली.महत्वाचे म्हणजे हर्षल वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्रासून गेला होता. त्यानुसार त्याने सांगितले की,सुरुवातील दोन तास लाईट गेली.समस्या ऐकताच विशेष कार्याधिकारी अचंभित झाले व त्यांनी किमान दोनच तास लाईट गेली म्हणून थेट मुख्यमंत्री यांना फोन लावता काय?असे म्हणून हर्षलची समजूत काढली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!