Friday, November 7, 2025
Homeदेसाईगंजमोठी बातमी,जुनी वडसा येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या....- देसाईगंज तालुक्यातील घटना

मोठी बातमी,जुनी वडसा येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या….- देसाईगंज तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 देसाईगंज :- नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुनी वडसायेथील प्रथमेश ईश्वर पत्रे वय १५ वर्षे युवकाने आज ४ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास घरातीलच बेडरुममधे गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रथमेश पत्रे १० व्या वर्गात शिक्षण घेत असून घरी कुणीही नव्हते.आई- वडील बाहेर कामासाठी गेले होते व लहान बहीण ८ व्या वर्गात शिक्षण घेत असून शाळेतून घरी पोहचल्या नंतर प्रथमेश पत्रे हा घरातीलच बेडरुममधे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याने बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली.लगेच गावातील माजी नगरसेवक सचिन खरकाटे यांनी देसाईगंज पोलीस विभागाला सदर घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात सदर युवकाचे शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे कळते.गळफास घेण्याचे कारण अद्यापही कळलेले नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस विभाग करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!