Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजनवख्या आला अन् अति शहाणा बनून निघून गेला…

नवख्या आला अन् अति शहाणा बनून निघून गेला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला वा यापूर्वीही देसाईगंज शहर तसेच ग्रामीण भागातील क्षेत्रात नवनवीन कार्यकर्ते वा प्रशासकीय बाबी हाताळणारे कितीतरी झण आले व अती उताविळपणा दिसून आल्याने हकालपट्टी होऊन निघून गेलेत; मात्र ज्याला याबाबत अजूनही कळलेले नाही; असा नवख्या आला अन् अति शहाणपणा करून निघून गेला असल्याने अश्या व्यक्तीबाबत “असणार क्षेत्रात तर भेटणार नक्षत्रात” अशी चर्चा जिकडे-तिकडे वाऱ्या सारखी पसरू लागली असल्याने एखाद्या नक्षत्रात कार्य करणारा ‘तो’ व्यक्ती कोण? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.

महत्वाचे म्हणजे देसाईगंज तालुक्यात कितीतरी बोलबाला करणारे प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी होऊन गेलेत; अनेकजण भूमिगत होण्यापूर्वी टक्केवारी घेऊन गेलेत; मात्र मेरी सूनो म्हणणारे जास्त काळ तग धरून न राहता पूर्ण विराम तसेच हल्ली आराम करीत आहेत.कधीही कुणाला कमी लेखू नये; सर्वच जण आपापल्या परीने बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत असतात.गर्वाचे घर खाली व्हायला कधीही वेळ लागत नाही.त्यामुळे पुढील नक्षत्र कधी बदलणार हे सांगता येणार नाही; हेही तितकेच खरे किंवा खोटे आपलीच चार बोटे आपल्याकडेच; असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!