Monday, May 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आम आदमी पक्षाने मकरसंक्रांत केली साजरी- मुलांना पतंग व महिलांना साडींचे...

देसाईगंज आम आदमी पक्षाने मकरसंक्रांत केली साजरी- मुलांना पतंग व महिलांना साडींचे केले वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

देसाईगंज :- आम आदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवनी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत देसाईगंज वार्ड क्रमांक-१ येथील लहान मुले व महिलांसमवेत १५ जानेवारी २०२३ रोजी मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वार्डातील मुलांना पतंग व महिला माता भगिनींना साड्यांचे वाटप केल्याने वार्डातील आनंद द्विगुणीत झाले होते.आपच्या कार्यकर्त्यांनी मकरसंक्रांती निमित्ताने पतंग उडविण्याचा आस्वाद घेतला व वार्डातील समस्या जाणून घेतल्या.मकरसंक्रांती प्रसंगी देसाईगंज आम आदमी पक्षाचे दीपक नागदेवे,भरत दहलानी,तबरेज खान,समीर खान,जावेद शेख,शिल्पा बोरकर,प्रमोद दहीवले,चंदू ठाकरे,अतुल रामटेके,पिंकू आहूजा, राहुल बावने, वामन पगाडे,अशोक बोरकर,पटले जी व आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!