Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा हल्ला अन् शेतकरी ठार….

वाघाचा हल्ला अन् शेतकरी ठार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केला.ही घटना बफर क्षेत्रातील कक्ष क्रं.५२३ मध्ये गुरूवारी घडली,रात्री झाल्यानंतरही घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध केला असता शुक्रवारला सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.सुभाष कडपे वय ४० वर्षे रा.जानाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे. मूल तालुक्यातील जानाळा येथील सुभाष कडपे हा शेतीच्या कामानिमित्त शेतावर गेला होता. दरम्यान दब्बा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना कक्ष क्रं.५२३ मध्ये घडली.रोजच्या प्रमाणे घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध केले असता शुक्रवारला सकाळच्या दरम्यान त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी मूल पोलिसांना दिली.मूल पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!