Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे आज होणारा शिवप्रेमींचा निषेध मोर्चा येत्या ९ सप्टेंबर रोजी...

देसाईगंज येथे आज होणारा शिवप्रेमींचा निषेध मोर्चा येत्या ९ सप्टेंबर रोजी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या शिवरायांच्या अवमानना विरोधात देसाईगंज शहरात आज होणारा निषेध मोर्चा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काही महिन्यांतच कोसळला असल्याने राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व बांधकाम मंत्री यांनी राजीनामा द्यावा; छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही. यासाठी आजच्या मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक संस्था,विविध कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी सहभागी होणार होते.मात्र,आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडचिरोली दौरा असल्याने पोलीस प्रशासनाने सदरील मोर्चा पुढे ढकलण्यात यावा; अशी मागणी रेटून धरल्याने सदरचा मोर्चा येत्या सोमवारी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी होणार असल्याने मोर्चात मोठ्या संख्येने,जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!