Saturday, May 30, 2026
Homeनवी दिल्लीआता मोफत तांदूळ ऐवजी मिळणार जीवनावश्यक वस्तू... -केंद्र सरकारचा निर्णय...

आता मोफत तांदूळ ऐवजी मिळणार जीवनावश्यक वस्तू… -केंद्र सरकारचा निर्णय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशनकार्डद्वारे मोफत रेशन देते.यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जातो; मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर ९ वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात.यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत.रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते.मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते.यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता.मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.
त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात येणार आहे.त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.यामध्ये गहू,डाळी,हरभरा,साखर,मीठ,मोहरीचे तेल,मैदा,सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल,अशी आशा सरकारला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!