Tuesday, July 7, 2026
Homeदेसाईगंजआमगाव येथील तलावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे -देसाईगंज आपची बीडीओच्या मार्फतीने...

आमगाव येथील तलावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे -देसाईगंज आपची बीडीओच्या मार्फतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- पासून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव येथील तलावास रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासंदर्भात २७ जानेवारी २०२३ देसाईगंज पंचायत समितीचे बिडीओ यांच्या मार्फतीने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम आदमी पक्ष देसाईगंजच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले  की,आमगाव  येथे दरवर्षी मोठ्या संख्येने रामनवमीची जत्रा भरत असते.जत्रा ही तलावा जवळपास भरीत असल्याने तलावातील संपूर्ण पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गाळ साचली असल्याने तलावाचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे.रामनवमीची जत्रा भरीत असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून तलावाचे सौंदर्यीकरण करून तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा व तलावाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे.अशी मागणी देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!