Friday, August 28, 2026
Homeभंडारामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर…-दौऱ्यात ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे करणार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर…-दौऱ्यात ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे करणार भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज,सोमवारी दि.२४ जून रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.या दौऱ्यात ते ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन,गोसे खुर्द प्रकल्पावर आधारित असलेल्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन करणार आहेत. शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.

यासंदर्भात आमदार भोंडेकर म्हणाले की, विकासकामासाठी मुख्यमंत्र्यांचा हा जिल्ह्याचा तिसरा दौरा असेल.आज,सोमवारी विविध कार्यक्रमांदम्यान, जलपर्यटनाच्या पहिल्या टप्यातील १०२ कोटींच्या कामाचे भूमिपूजन होईल.भूमिगत गटार योजनेतील १३० कोटींची कामे,भंडारा नगरपालिका क्षेत्रातील रस्ते ७५ कोटी,बांधकाम विभागाच्या कक्षेतील रस्ते ४० कोटी,डीपीसीतील मंजूर १५ कोटींची विकासकामे,क्रीडा संकुलातील १५ कोटींची विकासकामे तसेच भंडारा ३ आणि पवनीतील २ अशा पाच तलावांचे सौंदर्गीकरण होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!