Monday, July 27, 2026
Homeदेसाईगंज१२ दिवस लोटूनही आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम.. - आता जिल्हा प्रशासनाचे खाजविणार डोके...

१२ दिवस लोटूनही आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम.. – आता जिल्हा प्रशासनाचे खाजविणार डोके…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा वैनगंगा नदी घाटातून बेसुमार कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा प्रकरणी देसाईगंज तहसील कार्यालयासमोर मागील महिन्याच्या ३० डिसेंबर २०२४ पासून नामदेव वसाके यांचेसह सत्यवान रामटेके यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.बेमुदत ठिय्या आंदोलनाला काल,शुक्रवारी १२ दिवस लोटूनही देसाईगंज महसूल विभागाचे वतीने अवैध वाळू उपसा प्रकरणी दिलेल्या मागण्या संदर्भात कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे दिलेल्या मागण्या संदर्भात तात्काळ कारवाई करावी; अन्यथा येत्या पुढील दिवसांत दिलेल्या मागण्यासंदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे डोके खाजविणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी काल,शुक्रवारी १० जानेवारीला दिलेल्या पत्रकावरून दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!