Thursday, April 16, 2026
Homeचंद्रपूरलखमापूर येथे सभागृह बांधकामाचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन.....

लखमापूर येथे सभागृह बांधकामाचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र./नितेश केराम

कोरपना(चंद्रपूर) :- कोरपना तालुक्यातील मौजा- लखमापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ अंतर्गत स्थानिक आमदार विकास निधीतून गावातील भोईसमाजासाठी सभागृह बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर सभागृह बांधकाम १५ लक्ष रुपयांचे असून भोईसमाजासाठी व इतर सार्वजनिक हितासाठी उपयोगात येणार आहे.सभागृह बांधकाम प्रसंगी वाल्मिकी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार धोटे यांनी म्हटले की,लखमापूर गावच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहु; वाल्मिकी मस्यपालात सहकारी संस्था भोईसमाज बांधव यांनी पारंपरिक व्यवसाय सोबत जोड धंदा करण्यावर भर दिला पाहिजे आणि वाल्मिकी महाराज यांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन उत्तम शिक्षणाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे; असे आमदार धोटे यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!