मुंबई :-दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने हंगामी भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.ही भाडेवाढ २५ ऑक्टोंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी असेल. भाडेवाढीमुळे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ९५० ते १००० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे.त्यामुळे एसटीने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी राज्यातील नागरिकांना ७० ते १००० रुपयांचा फटका बसणार आहे.दिवाळीच्या सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक कुटुंबे खेड्यापाड्यात जाण्याची योजना आखतात.भाडेवाढ करणे महामंडळाच्या धोरणानुसार, गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन महामंडळाच्या धोरणानुसार, गर्दीतून उत्पन्न वाढविण्यासाठी दरवर्षी हंगामी भाडे वाढविले जाते.महामंडळाला पीक सीझनमध्ये भाडेवाढ करण्याची परवानगी आहे.यंदाही हंगामी भाडेवाढ होणार आहे. सध्या विठाई,शिवशाही, निमआराम या बससाठी ही भाडेवाढ लागू होणार नाही..
दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटीची भाडे वाढ…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

