Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजएकलपुर जंगल परिसरात वाघाने; म्हैस व गायीला केले ठार….- देसाईगंज तालुक्यातील घटना...

एकलपुर जंगल परिसरात वाघाने; म्हैस व गायीला केले ठार….- देसाईगंज तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या एकलपुर जंगल परिसरात काल गुरुवार दिनांक- २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास एकलपुर गावातील दोन शेतकरी बांधवांच्या म्हैस व गायीला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे.

सदर घडलेल्या घटनेत एकलपुर येथील आबाजी दुपारे यांच्या म्हशीला व मोतीराम नागमोती यांच्या गायीला वाघाने ठार केले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन; घटनेचा पंचनामा वन क्षेत्र सहाय्यक के.वाय.कऱ्हाडे,वन विभागाचे कर्मचारी यांनी केला असून देसाईगंज तालुक्यातील एकलपुर, गांधीनगर,लाडज व इतर परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असेही आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!