Monday, August 24, 2026
Homeदेसाईगंजआमगाव येथील तलावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे -देसाईगंज आपची बीडीओच्या मार्फतीने...

आमगाव येथील तलावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे -देसाईगंज आपची बीडीओच्या मार्फतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- पासून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव येथील तलावास रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासंदर्भात २७ जानेवारी २०२३ देसाईगंज पंचायत समितीचे बिडीओ यांच्या मार्फतीने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम आदमी पक्ष देसाईगंजच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले  की,आमगाव  येथे दरवर्षी मोठ्या संख्येने रामनवमीची जत्रा भरत असते.जत्रा ही तलावा जवळपास भरीत असल्याने तलावातील संपूर्ण पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गाळ साचली असल्याने तलावाचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे.रामनवमीची जत्रा भरीत असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून तलावाचे सौंदर्यीकरण करून तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा व तलावाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे.अशी मागणी देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!