Friday, May 22, 2026
Homeदेसाईगंजआमगाव येथील तलावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे -देसाईगंज आपची बीडीओच्या मार्फतीने...

आमगाव येथील तलावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे -देसाईगंज आपची बीडीओच्या मार्फतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- पासून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव येथील तलावास रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासंदर्भात २७ जानेवारी २०२३ देसाईगंज पंचायत समितीचे बिडीओ यांच्या मार्फतीने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम आदमी पक्ष देसाईगंजच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले  की,आमगाव  येथे दरवर्षी मोठ्या संख्येने रामनवमीची जत्रा भरत असते.जत्रा ही तलावा जवळपास भरीत असल्याने तलावातील संपूर्ण पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गाळ साचली असल्याने तलावाचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे.रामनवमीची जत्रा भरीत असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून तलावाचे सौंदर्यीकरण करून तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा व तलावाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे.अशी मागणी देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!