Monday, December 8, 2025
Homeभंडारालग्नासाठी ॲडवान्स दिलेली रक्कम परत देण्यास मंगल कार्यालयाने दिला नकार; ग्राहक मंचाने...

लग्नासाठी ॲडवान्स दिलेली रक्कम परत देण्यास मंगल कार्यालयाने दिला नकार; ग्राहक मंचाने दिला दणका..!- भंडारा येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- येथील छगन डेकाटे व मनीषा बांते यांनी मुलीच्या लग्नासाठी गुरुकृपा मंगल कार्यालयाची बुकिंग केली होती.मात्र कोरोना काळात मंगल कार्यालयात लग्न समारंभ करण्यासाठी शासनाने निर्बंध घातले होते.त्यामुळे गुरुकृपा मंगल कार्यालयात लग्न समारंभ न करता घरीच लग्न करण्यात आले. त्यामुळे छगन डेकाटे व मनीषा बांते या दोघांनीही मंगल कार्यालय संचालकाला बुकिंगसाठी दिलेली अनामत रक्कम परत मागितली असता मालकाने बुकिंग रक्कम परत देण्यासाठी नकार दिला.सदर घडलेल्या प्रकारामुळे दोघांनीही भंडारा येथील जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.तक्रारीसोबत शासनाने निर्गमित केलेले निर्बंध आदेश जोडले.दोन्ही तक्रारीची दखल घेऊन ग्राहक आयोगाचे अध्यक्ष भास्कर योगी व सदस्या वृषाली जहागिरदार यांनी मंगल कार्यालय मालकाला आदेश देऊन अग्रीम(ॲडवान्स) रक्कम ९ टक्के व्याजदराने परत करावे आणि दहा हजार रुपये खर्च स्वरूपात तक्रारकत्यांना द्यावे; असे आदेश ग्राहक तक्रार मंचाने दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून आठवडाभराचे हिवाळी अधिवेशन.. – विरोधक विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या,सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून नागपुरात सुरू होत आहे.राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान...

‘उपजीविका विकास’ प्रकल्पाला हातभार; दुर्गम भागातील १ हजार ५०० कुटुंबांना मिळणार शाश्वत आधार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यात महत्त्वाकांक्षी 'एकात्मिक उपजीविका विकास' प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.बायफ(BAIF)डेव्हलपमेंट...

मामाच्या मुलासोबत गावात नाटक पाहायला गेली अन् त्याच रात्री १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली.. – आरमोरी तालुक्यातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याची प्रमुख कारणे ही वेगवेगळी असू शकतात.मात्र, सध्या स्थितीत १५ ते १८ वयोगटातील मुली...

देशी कट्टे अन् जिवंत काडतुसे कशासाठी? वाढती गुन्हेगारी.. – दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र आहे.तलवार,बंदूक,हत्या व इतर अपराधिक सीमा ओलांडल्या जात आहेत.पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!