Tuesday, March 18, 2025
Homeगडचिरोलीनवी दिल्ली फॅक्ट फॉन्डींग समितीने चातगांव ग्रामपंचायतीला दिली भेट- विविध समस्या घेतल्या...
spot_img

नवी दिल्ली फॅक्ट फॉन्डींग समितीने चातगांव ग्रामपंचायतीला दिली भेट- विविध समस्या घेतल्या जाणून

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यातील चातगांव ग्रामपंचायतीला नवी दिल्ली येथील फॅक्ट फॉन्डींग समितीने नुकतीच भेट घेऊन गावातील व ग्रापंचायतीतील उद्भवणाऱ्या विविध समस्या जाणून घेऊन भारत सरकारला अहवाल सादर करून समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. 

फॅक्ट फॉन्डींग समितीने ग्रापंचायतीतील पदाधिकारी व गावातील नागरिकांशी संवाद साधून वनहक्काचे वयक्तिक व सामुहिक दावे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना यानाऱ्या अडचणी,प्रशासन व ग्रामसभेची वनहक्क समीतीची भुमिका,वनहक्क दावे नामंजुर कां करण्यात आली व इतर समस्यांचा अभ्यास करून भारत सरकारला याबाबत अहवाल सादर करण्यात येणार आहे.

फॅक्ट फॉन्डींग समीतीचे सदस्य प्रतापसींग पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ छत्तीसगड,चैतराम पवारधुळे,युवराज लांडे,प्रकाश गेडाम,गोपाल उईके सरपंच चातगांव,रमेश आत्राम,प्रज्योत हेपट,प्रा.संतोष सुरपाम,भगिरत बेचनकुवर मडावी,वनविभागातील पदाधिकारी,महसूल विभाग,जिल्हा परिषद विभागातील पदाधिकारी,कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रीडांगण मंजुरीसाठी शहरवासियांची एकजूट..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र.७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!