Tuesday, April 21, 2026
Homeदेसाईगंज'त्या' कुटुंबांना कधी मिळणार घरकुल.....!

‘त्या’ कुटुंबांना कधी मिळणार घरकुल…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-सुरुवातीच्या काळात माणसाच्या सीमित अश्या मूलभूत गरजा होत्या.अन्न ,वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा जीवन जगण्यासाठी आवश्यक मानल्या जायच्या.मात्र दिवसेंदिवस मानवांच्या गरजा वाढत चालल्या आहेत.तीन गरजां व्यतिरिक्त आणखी दोन गरजा म्हणजे शिक्षण व आरोग्य या सुद्धा मूलभूत गरजा जीवनाआवश्यक झालेल्या आहेत.आजची स्थिती बघता वेगळाच प्रकार  पाहावयास मिळतो.ज्या गरजू व्यक्तींना घरकुलाची आवश्यकता आहे.अशा व्यक्तींना घरकुल तर सोडा,साधी नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही.अशी अनेक  कुटुंबे आपले संपूर्ण जीवन उघड्यावरच जगत आहेत.

निराधार,अपंग,मोलमजुरी करणारे,गोरगरीब व इतर सर्वसामान्य नागरिक घरकुलाचे लाभ मिळेल या आशेवरच आहेत.परंतु यांस कुठलेही लाभ मिळत नाही.मोळकडीस आलेल्या घरातून केवळ पाल बांधून आपले दारिद्य्रातील जीवन अनेकजण आयुष्य काढीत आहेत.मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.केवळ नामधारी पाहणी करून पोकळ आश्वासने राजकीय गावातील नेते,पदाधिकारी व कर्मचारी देतांना दिसून येत आहेत.पोकळ आश्वासन देऊन भोळ्याभाबड्या जनतेची दिशाभूल करू नये.अन्यथा जनता आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

दिव्यांगांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करुन एकाच छताखाली विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा.. -देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या उद्देशाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना १५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली.स्वतंत्र विभाग स्थापन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!