Tuesday, March 25, 2025
Homeदेसाईगंज'त्या' कुटुंबांना कधी मिळणार घरकुल.....!
spot_img

‘त्या’ कुटुंबांना कधी मिळणार घरकुल…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-सुरुवातीच्या काळात माणसाच्या सीमित अश्या मूलभूत गरजा होत्या.अन्न ,वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा जीवन जगण्यासाठी आवश्यक मानल्या जायच्या.मात्र दिवसेंदिवस मानवांच्या गरजा वाढत चालल्या आहेत.तीन गरजां व्यतिरिक्त आणखी दोन गरजा म्हणजे शिक्षण व आरोग्य या सुद्धा मूलभूत गरजा जीवनाआवश्यक झालेल्या आहेत.आजची स्थिती बघता वेगळाच प्रकार  पाहावयास मिळतो.ज्या गरजू व्यक्तींना घरकुलाची आवश्यकता आहे.अशा व्यक्तींना घरकुल तर सोडा,साधी नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही.अशी अनेक  कुटुंबे आपले संपूर्ण जीवन उघड्यावरच जगत आहेत.

निराधार,अपंग,मोलमजुरी करणारे,गोरगरीब व इतर सर्वसामान्य नागरिक घरकुलाचे लाभ मिळेल या आशेवरच आहेत.परंतु यांस कुठलेही लाभ मिळत नाही.मोळकडीस आलेल्या घरातून केवळ पाल बांधून आपले दारिद्य्रातील जीवन अनेकजण आयुष्य काढीत आहेत.मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.केवळ नामधारी पाहणी करून पोकळ आश्वासने राजकीय गावातील नेते,पदाधिकारी व कर्मचारी देतांना दिसून येत आहेत.पोकळ आश्वासन देऊन भोळ्याभाबड्या जनतेची दिशाभूल करू नये.अन्यथा जनता आपणास धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!