Tuesday, July 14, 2026
Homeचंद्रपूरतीन महिन्यांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी राहणार बंद…

तीन महिन्यांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी राहणार बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर :- जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये आज,१ जुलैपासून तीन महिण्यांसाठी पर्यटन बंद करण्यात आले आहे.काल कोअरझोनमध्ये वाघ,वाघिणी व अन्य वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या ३ बछड्यांनी पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले.त्यामळे पर्यटकही यामुळे भारावले. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या पर्यटनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे.दरवर्षी पावसाळ्यात तीन महिण्याकरीता कोअरझोनमधील पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते.आज सोमवार पासून कोअर भागात होणारे पर्यटन बंद करण्यात आले.१ जुलै पासून ३० सप्टेंबरपर्यंत हा पावसाचा काळ असतो.त्यामुळे पर्यटन बंद ठेवले जाते.वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यययेऊ नये; शिवाय पावसामुळे अंतर्गत भागातील रस्त्यांनी पर्यटन वाहने जाण्यास अडचणी निर्माण होतात.परिणामी दुर्घटनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे कोअर झोनमधील क्षेत्र पर्यटनाकरीता बंद ठेवण्यात येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!