Friday, November 7, 2025
Homeचंद्रपूरजागतिक महिला दिनी गुड बाय म्हणत युवतीने संपविली जीवनयात्रा- चंद्रपूर शहरातील आजची...

जागतिक महिला दिनी गुड बाय म्हणत युवतीने संपविली जीवनयात्रा- चंद्रपूर शहरातील आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- जागतिक महिला दिनी आज ८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रपूर शहरात एका युवतीने गुडबाय म्हणत जगाचा निराेप घेतला.युवतीच्या आत्महत्येने तिच्या मैत्रिणींना माेठा धक्का बसला आहे.

युवती चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डात भाडे करार तत्वावर राहत होती.मूळ भंडारा जिल्ह्यातील करांडला येथील रहिवासी असलेली गायत्री रामटेके ही स्पर्धा परीक्षेसाठी चंद्रपुरात वास्तव्याला होती.

आज पहाटे स्वतःच्या रूमवर गायत्रीने आत्महत्या केली.मात्र त्याआधी तिने समाज माध्यमातून हे माझे शेवटचे चित्र असून गुड बाय असे म्हणत पोस्ट टाकली.घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी पोलीस प्रशासनास सदर घटनेची माहिती दिली.शहर पोलिस ठाण्याचे पथक प्रकरणाचा अधिक तपास करीत असून जागतिक महिला दिनी युवतीने केलेल्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!