Tuesday, April 22, 2025
Homeनवी दिल्लीआता मोफत तांदूळ ऐवजी मिळणार जीवनावश्यक वस्तू... -केंद्र सरकारचा निर्णय...
spot_img

आता मोफत तांदूळ ऐवजी मिळणार जीवनावश्यक वस्तू… -केंद्र सरकारचा निर्णय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशनकार्डद्वारे मोफत रेशन देते.यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जातो; मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर ९ वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात.यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत.रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते.मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते.यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता.मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.
त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात येणार आहे.त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.यामध्ये गहू,डाळी,हरभरा,साखर,मीठ,मोहरीचे तेल,मैदा,सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल,अशी आशा सरकारला आहे.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाची जबर धडक; चौघांचा दुर्दैवी मृत्यू…

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी गावानजिक रामनगरजवळ सोमवारच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीला बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा...

अखेर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रतीक्षा संपली.. – मजुरीचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी...

वाळू धोरण जाहीर; पण पर्यावरण मंजुरी आवश्यकच..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सर्वत्र वाळू चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत असतांनाच शासनाकडून वारंवार वाळू धोरणात बदल करण्यात येत आहे.अशातच नुकतेच राज्य शासनाने वाळूचे नवे धोरण...

दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची बापाने केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांसह,युवक, वयोवृध्द दारूच्या आहारी जाऊन स्वतःची तसेच कुटुंबाची बर्बादी करू लागले आहेत.काहीजण दारू ढोसून आपल्याच घरच्यांना त्रास देऊ लागले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!