Thursday, January 22, 2026
Homeचंद्रपूरअबब...! शाळा सुरू असतांनाच शाळेत शिरला चितळ

अबब…! शाळा सुरू असतांनाच शाळेत शिरला चितळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना अलीकडे वाढत आहेत.अशातच सिंदेवाही तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात चितळ शिरल्याची घटना घडली. यावेळी शाळा सुरू होती.शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पवन मोहुर्ले उपस्थित होते.चितळ शाळेच्या आवारात शिरल्याने खळबळ उडाली.ही घटना समजताच शाळेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती.या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.

दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चितळला पकडून जंगलात सोडले. वनविभागाला माहिती दिल्यानंतर रेस्क्यू टिम आणि मानव वन्यजीव रक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले.यावेळी त्यांना चितळ ग्रामस्थांनी सुरक्षित ठेवल्याचे दिसले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने या चितळला सुरक्षित जंगलात सोडले.मानवी वस्तीत चितळ येण्याची घटना दुर्मिळ असली तरी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असण्याची शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!