Monday, July 27, 2026
Homeकोंढाळायुवकांना लग्नासाठी मुलगी मिळेना...!- वढिलधारी म्हणतात लग्नासाठी कुणीही चालेल...

युवकांना लग्नासाठी मुलगी मिळेना…!- वढिलधारी म्हणतात लग्नासाठी कुणीही चालेल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- हल्ली युवक वर्गांना लगीनघाई झाली असल्याने व  रितिरिवाजाप्रमाणे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने कित्येक तरुण-युवक वयोमर्यादा ओलांडून ‘बाबा लगीन’असे म्हणणाऱ्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच चालले आहेत.अशातच कित्येक वढिलधारी माणसे म्हणतत् की, ‘बाबारे कुठलीही मुलगी आण ! … आम्ही तीला सून म्हणून स्वीकारुच’अशी केविलवाणी बाब निदर्शनास येऊ लागली आहे.

कोणतेही आई-वडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा जावा याकडे लक्ष घालीत असतात.मुलगा कसा असावा,काय करतो,शेती किती आहे व इतर गोष्टींचा पुरेपूर विचारविनिमय करूनच लग्नाची गाठ बांधली जाते.अशातच याला अपवाद म्हणून मुलींच्याही  अपेक्षा वाढतच चालल्या असल्याने मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे प्रेमप्रकरणे वाढून ‘जे होणार ते बघितले जाणार’अशा भ्रमात युवक-युवती गेले असल्यानेच पळवून जाणाऱ्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढून सर्वकाही गमावून बसले आहेत; तर कुणाचे संसार सुखी-समृद्ध आहेत.

पूर्वी मुलीचे वडील लग्नासाठी मुलगा शोधायला जायचे.मात्र आजची परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या घडीला लग्न करण्यासाठी मुलगा,मुलगी शोधायला निघाला असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली आहे.इकडे वयोमर्यादा ओलांडूनही कित्तेकांचे विवाह होत नसल्याने मुलांकडील वढिलधारी म्हणतात की, ‘बाबारे कुठलीही मुलगी घेऊन ये…! ही आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!