Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजसलग दुसऱ्याही दिवशी देसाईगंज फवारा चौकातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात...- नेमके प्रकरण काय?...

सलग दुसऱ्याही दिवशी देसाईगंज फवारा चौकातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात…- नेमके प्रकरण काय? घ्या जाणून….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- कित्तेक वर्षांपासून अतिक्रमण धारकांची संख्या दिवसेंदिवस बळावली आहे.केवळ देसाईगंज शहरातच नव्हे तर सगळीकडे हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.छोटी-मोठी दुकाने थाटून उदरिर्वाहासाठी जागेवर अतिक्रमण केले जात आहे.अशाच प्रकारचे अतिक्रमण देसाईगंज शहरातील फवारा चौकात झाल्याचे उघड झाले आहे.

देसाईगंज शहरातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी चतुर्भुज जोशी यांना शासनाकडुन काही वर्षांपूर्वी फवारा चौकातील लक्ष्मी लॉज हॉटेल जवळील जमिनीचा पट्टा बहाल करण्यात आला होता.मात्र अनेक वर्षांपासून दिलेल्या जमिनीवर अनेक छोटी-मोठीव्यावसायिकांनी अतिक्रमण करून जागा हडप केली.जागा हडप केल्यानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनानी चतुर्भुज जोशी यांना शासनाकडुन काही वर्षांपूर्वी फवारा चौकातील दिलेल्या जागेचा प्रश्न उद्भवला असल्याने कायदेशीर लढाई करणे तितकेच महत्त्वाचे होते.सर्व प्रकारावरून चतुर्भुज जोशी यांचे वारसदार श्यामसुंदर जोशी यांनी कायदेशीर लढाई करण्यास सुरुवात केली.त्यानुसार श्यामसुंदर जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर न्यायालयात धाव घेतली.नागपुर उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने योग्य तो न्याय निर्वाळा देऊन फवारा चौकातिल सर्व अतिक्रमण काढुन टाकण्याचे आदेश दिल्याने अतिक्रमणाचा तिढा कायमचा सुटला व त्यानुसार ११ फेब्रुवारी पासून आज १२ फेब्रुवारी २०२३ ला सुद्धा अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!