Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'या' सरकारने लागू केली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांना पेन्शन….

‘या’ सरकारने लागू केली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांना पेन्शन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीपूर्वी हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी माजी सरपंचांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. सरपंचांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री नायब सैनी यांनी त्यांच्या मानधनात वाढ केली आहे. इतकेच नव्हे तर नागरी संस्थांच्या प्रतिनिधींना मानधन आणि पेन्शनही जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, ४ जून २०१९ पासून माजी सरपंचांना दरमहा १५०० रुपये पेन्शन दिली जाईल. याशिवाय सरपंचांच्या मानधनात दीडपट वाढ करण्यात आली आहे.आता सरपंचांचे मानधन ३ हजार वरून ५ हजार रुपये झाले आहे.पंचांचे मानधन ६०० रुपयांवरून १६०० रुपये करण्यात आले आहे. त्याचवेळी सैनी यांनी नागरी संस्थांच्या प्रतिनिधींना भेटवस्तू दिल्या आहेत.आतापासून जिल्हा परिषद अध्यक्षांचे पेन्शन २ हजार रुपयांवरून ३ हजार रुपये करण्यात आले आहे.उपाध्यक्षांना १५०० रुपये मिळतील.याशिवाय पंचायत समिती सभापतींना दरमहा २२५० रुपये मानधन मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!