Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारताची युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास..-पिस्तूल प्रकारात कांस्य पदकावर...

भारताची युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास..-पिस्तूल प्रकारात कांस्य पदकावर उमटवली मोहर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-भारताची युवा नेमबाज मनू भाकरने आज दिनांक – २८ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला.१० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदकावर आपली मोहर उमटवली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे.२००४ मध्ये सुमा शिरूरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी २० वर्षांतील पहिली भारतीय महिला ठरली.अटीतटीच्या लढतीत मनू भाकरने २२१.७ गुणांसह कांस्यपदक मिळवले आहे.मनू भाकरने १० मीटर्स एअर पिस्टल नेमबाजीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.२२ वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्याची आहे.मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.अशातच आता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने मनू भाकरने सर्वांची मने जिंकली आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!