Sunday, May 24, 2026
Homeभंडारा दोघेही थांबले लॉजमध्ये अन् एकाचा झाला मृत्यू….भंडारा शहरातील घटना...

 दोघेही थांबले लॉजमध्ये अन् एकाचा झाला मृत्यू….भंडारा शहरातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा:- एका तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये रविवारी घडली.घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. क्रिष्णा रायभान धनजोडे वय २३ वर्षे राहणार – केशोरी तालुका – कामठी जि.नागपूर असे मृतकाचे नाव आहे.

क्रिष्णाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते.२० ऑगस्ट रोजी हे दोघेही भेटण्याकरिता भंडारा येथे आले.शहरात फिरुन काही सामान खरेदी करुन त्यांनी जेवण केले.त्यानंतर शहरातील हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबले होते. दरम्यान, सदर तरुणी झोपेतून उठली असता तिने क्रिष्णाला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला.परंतु,तो काहीच बोलत नाही.शिवाय त्याच्या शरीराची हालचालही होत नव्हती.त्यामुळे तिने लॉजमधील कर्मचाऱ्यांना बोलावून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले.मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून क्रिष्णाला मृत घोषित केले.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रहाटे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!