Friday, June 26, 2026
Homeचंद्रपूरसावधान...!मोबाईल वापरतांना सतर्कता बाळगा - मोबाईलच्या स्फोटात दुचाकीचा चेंदामेंदा

सावधान…!मोबाईल वापरतांना सतर्कता बाळगा – मोबाईलच्या स्फोटात दुचाकीचा चेंदामेंदा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- काही दिवसांपूर्वीच एका वृध्द व्यक्तीचा चार्जिंगवर मोबाईल लावून बोलत असतांना शरीर धडा वेगळा झाला होता.अशातच ही घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा मोबईलचा स्फोट होऊन दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील एका मैदानाजवळ मोबाइलचा स्फोट झाला.सदर मोबाइल ओला झाल्याने दुचाकीवर सुकविण्यासाठी ठेवला असता काही वेळातच मोबाईलचा स्फोट झाला.मोबाईलचा स्फोट इतका भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा झाला.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

विठ्ठल मंदिर वॉर्डातील रहिवासी अशोक अंबिरवार यांचा मोबाइल पाण्याने ओला झाल्याने त्यांनी सदर मोबाईल वाळविण्यासाठी तो दुचाकीवर बाहेर ठेवला होता.मात्र काही वेळातच त्याचा स्फोट झाला. अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.सदर घटनेत एमएच ३४ वाय ३३४३ दुचाकीचे नुकसान झाले.परंतु, सुदैवाने दुचाकी जवळ कुणीही नसल्याने जीवितहानी मात्र टळली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

विविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. – ५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत मिळणार कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार,रामोशी,लोहार,गवळी, विणकर आणि नाथपंथी समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक बळ मिळावे,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि...

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!