Thursday, July 16, 2026
Homeमुंबईदिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटीची भाडे वाढ...

दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटीची भाडे वाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने हंगामी भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.ही भाडेवाढ २५ ऑक्टोंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी असेल. भाडेवाढीमुळे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ९५० ते १००० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे.त्यामुळे एसटीने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी राज्यातील नागरिकांना ७० ते १००० रुपयांचा फटका बसणार आहे.दिवाळीच्या सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक कुटुंबे खेड्यापाड्यात जाण्याची योजना आखतात.भाडेवाढ करणे महामंडळाच्या धोरणानुसार, गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन महामंडळाच्या धोरणानुसार, गर्दीतून उत्पन्न वाढविण्यासाठी दरवर्षी हंगामी भाडे वाढविले जाते.महामंडळाला पीक सीझनमध्ये भाडेवाढ करण्याची परवानगी आहे.यंदाही हंगामी भाडेवाढ होणार आहे. सध्या विठाई,शिवशाही, निमआराम या बससाठी ही भाडेवाढ लागू होणार नाही..

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!