मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त
संपादकीय :- सध्याच्या घडीला केवळ गावात राहून, चिद्दुक पोरं सोबत घेऊन; मारू-तोडूच्या बाता करण्यात देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील किरमटला मग्न झाला असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.मात्र त्याला अजूनही कळलेले नाही की, तुमच्याही वर बाप बसलेला आहे.ज्यांच्यासाठी अनेकवेळा धावून गेलेल्या व्यक्तीची कृपा विसरून ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे सदर इसम करू लागला असल्याने एक दिवस मोठा फटाका फुटणार असल्याची खमंग चर्चा गावात तसेच इतरत्र सुरू आहे.महत्वाचे म्हणजे,गावा पुरतेच मर्यादित असणारा ‘ऐसा करेंगे वैसा करेंगे’ अशी सूचित कल्पना करू लागला आहे.अरे येळ्या-गबाळ्यांनो मनात असलेली कल्पना सोडून गावा पलिकडील जग वा इतर क्षेत्र बघून पहा…? नंतर कळेल की,रामश्याम कसा असतोय; नुकतीच संसाराची वाटचाल सुरू झाली आहे.अशातच अती उतावीळपणा एक दिवस अंगलट येणार आहे.कितीही कार्यकर्ते असले तरी कुणीही पुढे धजावणार नाही; त्यामुळे बाप भरोसे छलांग लगावणे सोडून विश्रांती घ्यावी; अशी खोचक टीका अनेकांकडून केली जात आहे.अनेकांच्या मते,केवळ गावात राहून सायको पणा दाखवून चालणार नाही. गावा बाहेर मुजोऱ्या करून दाखवावे; नंतर कळेल की,पाणी किती खोलवर गेला आहे.डुकरे(सुवर) झुंड मध्ये येऊन आपलाच बोलबाला करीत असतात.मात्र ‘वाघ हा वाघच’ असतो.त्यामुळे ‘जरा सांभाळून’ साठ आणि गाठ ही अनेकांशी आहे.मात्र अशांना कळत नाही; कारण की,शिक्षणाचा अभाव आणि बाप भरोसे पैश्याचा प्रभाव… पडीत असल्याने अशांच्या मुसक्या आवळणे आवश्यक असल्याचे बोलले जात असून काही काळ निदर्शनास येऊ लागले आहे.

