Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तइडीचे पाचवे समन्स केजरीवालांना -मद्य घोटाळा प्रकरण….

इडीचे पाचवे समन्स केजरीवालांना -मद्य घोटाळा प्रकरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) यांनी आज दिनांक-३१ जानेवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले.या प्रकरणी केजरीवालांसाठीचे हे पाचवे समन्स आहे.२ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहावे; असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, केजरीवाल यांनी हा सर्व प्रकार राजकीय षड्यंत्र सुरु आहे; असा आरोप केला आहे.दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी यापूर्वी ‘ईडी’ने १७ जानेवारी,३ जानेवारी,२१ डिसेंबर आणि २ नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना समन्स पाठवले होते; परंतु केजरीवाल प्रत्येकवेळी गैरहजर राहिले आहेत

यापूर्वी ईडीने पाठवलेल्या समन्सबाबत अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, राजकीय कटाचा भाग म्हणून त्यांना समन्स पाठवले जात आहेत.तथाकथित अबकारी प्रकरणाचा तपास गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.या दोन वर्षांत त्यांना काहीच मिळाले नाही.किती पैसे वसूल झाले,सोने किंवा जमिनीची कागदपत्रे कुठेही सापडली का?असे अनेक प्रश्नही अनेक न्यायालयाने ईडीला विचारले आहेत; पण ईडीला कुठेही काहीही सापडलेले नाही. भाजपला स्वतःच्या कामावर नव्हे तर सीबीआय-ईडीचा वापर करून निवडणुका जिंकायच्या आहेत; असाही आरोपही त्यांनी केला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!