Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळायुवकांना लग्नासाठी मुलगी मिळेना...!- वढिलधारी म्हणतात लग्नासाठी कुणीही चालेल...

युवकांना लग्नासाठी मुलगी मिळेना…!- वढिलधारी म्हणतात लग्नासाठी कुणीही चालेल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- हल्ली युवक वर्गांना लगीनघाई झाली असल्याने व  रितिरिवाजाप्रमाणे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने कित्येक तरुण-युवक वयोमर्यादा ओलांडून ‘बाबा लगीन’असे म्हणणाऱ्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच चालले आहेत.अशातच कित्येक वढिलधारी माणसे म्हणतत् की, ‘बाबारे कुठलीही मुलगी आण ! … आम्ही तीला सून म्हणून स्वीकारुच’अशी केविलवाणी बाब निदर्शनास येऊ लागली आहे.

कोणतेही आई-वडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा जावा याकडे लक्ष घालीत असतात.मुलगा कसा असावा,काय करतो,शेती किती आहे व इतर गोष्टींचा पुरेपूर विचारविनिमय करूनच लग्नाची गाठ बांधली जाते.अशातच याला अपवाद म्हणून मुलींच्याही  अपेक्षा वाढतच चालल्या असल्याने मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे प्रेमप्रकरणे वाढून ‘जे होणार ते बघितले जाणार’अशा भ्रमात युवक-युवती गेले असल्यानेच पळवून जाणाऱ्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढून सर्वकाही गमावून बसले आहेत; तर कुणाचे संसार सुखी-समृद्ध आहेत.

पूर्वी मुलीचे वडील लग्नासाठी मुलगा शोधायला जायचे.मात्र आजची परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या घडीला लग्न करण्यासाठी मुलगा,मुलगी शोधायला निघाला असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली आहे.इकडे वयोमर्यादा ओलांडूनही कित्तेकांचे विवाह होत नसल्याने मुलांकडील वढिलधारी म्हणतात की, ‘बाबारे कुठलीही मुलगी घेऊन ये…! ही आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!