Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरी शहर ठरले विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर…-ब्रम्हपुरी शहरात आज ४७.१ अंश तापमनाची...

ब्रम्हपुरी शहर ठरले विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर…-ब्रम्हपुरी शहरात आज ४७.१ अंश तापमनाची नोंद 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- सध्याच्या घडीला उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर जाणवू लागला आहे.अशातच आज,दिनांक- २७ मे २०२४ रोजी चंद्रपूर जिल्ह्यतील ब्रम्हपुरी शहरामध्ये ४७.१ अंश तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहर हे विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर ठरले आहे.ब्रम्हपुरी शहरात आज ४७.१ अंश तापमनाची नोंद करण्यात आली आहे.ब्रम्हपुरी विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर ठरले.तर दुसरीकडे चंद्रपूर शहरामध्ये ४४.८ अंश तापमान नोंदवले गेले.या दोन्ही शहरातील तापमानांचा विचार केला तर,चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी या दोन्ही शहरांचे आजचे तापमान या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान ठरले.या भयंकर उष्णतेमुळे शहरातील नागरिकांना प्रचंड गर्मीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ब्रम्हपुरी शहरही चांगलेच तापत आहे. येत्या ३१ मे पर्यंत हिटवेव अशीच कायम राहणार असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!