Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील पाणवठ्यावर वाघ पाणी पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल....कोकडी गावा नजिकची घटना…

देसाईगंज तालुक्यातील पाणवठ्यावर वाघ पाणी पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल….कोकडी गावा नजिकची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील कोकडी गावानजीकच्या पाणवठ्यावर दोन वाघ पाणी पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रस्त्याने जात असलेल्या एका इसमाने वाघ पाणी पीत असल्याचे छायाचित्रण करून मोबाईलद्वारे व्हायरल केल्याने सदर घटना उघडकीस आली आहे.

सध्याच्या घडीला वन्य प्राणी व मानवी संघर्ष कमी झाला असला तरीही देसाईगंज व आरमोरी तालुक्यात अनेकांना वाघ वा वाघीण यांचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.अशातच काही दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्यातील एका इसमावर वाघाने झडप घालून गंभीररित्या जखमी केले होते.काही जाणकारांच्या मते,सदर वाघ वा वाघीण काही जंगल परिसरात सोडलेले नसून बाहेर ठिकाणाहून भटकंती करीत आलेले वाघ वा वाघीण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मात्र हल्ली शेतकरी बांधव,वाहन चालक व इतर नागरिकांना वाघांचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!