Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरग्रामपंचायतीत रोजंदारी मजूर असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

ग्रामपंचायतीत रोजंदारी मजूर असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आई शेतीच्या कामासाठी शिवारात गेली. पत्नीने पतीला जेवण वाढून मुलीला अंगणवाडीत गेल्याचे पाहून विवाहित युवकाने पाळण्याच्या दोरीने घरीच गळफास घेतला असल्याची घटना काल, शुक्रवारी २२ नोव्हेंबरच्या दुपारी १२:१५ वाजता बल्लारपूर तालुक्यातील विसापूर (वस्ती) येथे घडली.
पवन दिवाकर थेरे वय २८ वर्षे,रा.विसापूर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.दिवाकर थेरे हा ग्रामपंचायतीत रोजंदारी मजूर म्हणून कामाला होता.यामुळे पत्नी कालेश्वरी व दोन लहान मुलींचे संगोपन करण्यात अडचण येत होती; अशी नागरिकांत चर्चा आहे.काल शुक्रवारी मृतकाची आई नेहमीप्रमाणे शेतीच्या कामाला गेली.वडील गोठ्यातील जनावरांना पाणी देण्यासाठी गेले. पत्नीने मुलीला अंगणवाडीत सोडण्यापूर्वी पवनला जेवण वाढले.जेवण करत असतांना ती अंगणवाडीत गेली.दरम्यान,त्याने पाळण्याच्या दोरीने गळफास घेतला.त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी,दोन चिमुकल्या मुली व मोठा आप्त परिवार आहे.सदर घटनेचा पुढील तपास पीएसआय संतोष एनगंधेवार यांच्या नेतृत्वात जमादार जीवन पाल,विजय वैद्य करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!