Friday, November 7, 2025
Homeगडचिरोली३ महिने होणार मोफत आधार कार्ड अपडेट - जवळच्या आधार केंद्रात अपडेटसाठी लागणार...

३ महिने होणार मोफत आधार कार्ड अपडेट – जवळच्या आधार केंद्रात अपडेटसाठी लागणार ५० रुपये शुल्क

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या परिपत्रकानुसार पोर्टलद्वारे ऑनलाईन आधार कागदपत्र अद्ययावत करण्याकरिता पुढील ३ महिने म्हणजे दिनांक १५ मार्च ते १४ जूनपर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्या नागरिकांच्या आधार कार्डला १० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्व नागरिकांनी आधारला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करावे.

आधार कागदपत्र अद्ययावत करण्याकरिता आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे.विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे.शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपला आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.याबाबत अधिक माहितीकरिता www.uidai.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांनी भेट द्यावी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!