Monday, December 15, 2025
Homeआरमोरीवासाळा येथे ताज मेहंदी बाबा जन्मोत्सव साजरा

वासाळा येथे ताज मेहंदी बाबा जन्मोत्सव साजरा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आरमोरी – तालुक्यातील वासाळ येथे ताज मेहंदी बाबा जन्मोत्सव संस्थान तर्फे भव्य यात्रा , दही काला व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे विशेष अतीथि म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉक्टर नामदेवराव किरसान, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भाऊ खोब्रागडे गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम, अनिल जी किरमे, प्राध्यापक राज महोरे,कालिदाजी सेलोटे, मनोहरजी नारनवरे, वामण निम्बोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यावेळी गावातून रॅली काडुन जोत आरती चरित्र वाचन प्रसाद जागृती भजनाचा कार्यक्रम करून मान्यवराचा सत्कार करूण त्याचेच हस्ते दहीकाल्याचा कार्यक्रम करून महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!