Tuesday, July 7, 2026
Homeमुंबईएका चाहतीने चक्क संजय दत्तला ७२ कोटींची संपत्ती केली होती दान...

एका चाहतीने चक्क संजय दत्तला ७२ कोटींची संपत्ती केली होती दान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- आपण बघितले असेल की चित्रपट कलाकारांचे फॅन आगळेवेगळे असतात.आपल्या शरीरावर टॅटू काढणे,त्यांचा चेहरा हुबेहूब तयार करून चर्चेस आणणे व कलाकारांना भेटण्यासाठी कितीतरी मैलांचा प्रवास केल्याच्या घटना आपण बघितल्या असाल.परंतु एखाद्या चाहतीने आपल्या आवडत्या कलाकाराच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती दान केले असल्याची पहिलीच घटना आहे.

मुंबईतील मलबार हिल परिसरात राहणाऱ्या निशा पाटील यांनी २०१८ मध्ये संजय दत्तला फोन करून सांगितला की माझी संपूर्ण संपत्ती तुमच्या नावे केली.संजय दत्तला सुरुवातीला आश्चर्यच वाटले.नंतर संजय दत्तनी निशा पाटील यांच्या बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेल्या संपत्तीची चौकशी केली असता दागिन्यांसह ७२ कोटी रुपये संजय दत्तच्या नावाने केले होते.१५ जानेवारी २०१८ रोजी यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला.

निशा पाटील यांच्या अंत्य विधीनंतर कुटुंबासमोर मृत्यू पत्राचे वाचन केल्यानंतर ही बाब समोर आली.नंतर संजय दत्तने निशा पाटील यांनी नावे केलेली सर्व मालमत्ता त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांकडे हस्तांतरित होईल याची काळजी घेतली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!