Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता आपल्याच मोबाइलवरून करा रेशन कार्डची ई-केवायसी; १५ मार्च पर्यंत मुदत..

आता आपल्याच मोबाइलवरून करा रेशन कार्डची ई-केवायसी; १५ मार्च पर्यंत मुदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील अनेक रेशन कार्ड धारकांना वारंवार सूचना देऊनही अजूनपर्यंत अनेकांनी ई-केवायसी केलेली नाही.अशा कार्डधारकांनी १५ मार्चपर्यंत आपल्याच मोबाइलवरून आपले रेशन कार्ड ई-केवायसी करून घ्यावे अन्यथा राशन मिळणे बंद होऊ शकते,अशा सूचना करण्यात येत आहेत.
अनेक कार्डधारक नोकरी,व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी राहत असल्याने अशा अनेक कुटुंबांना रेशन कार्ड असलेल्या गावात येता आले नाही.परंतु, आता ज्या शहर,गावात वास्तव्यात आहात त्याच गावातील रास्त भाव दुकानात जाऊन पॉस मशीनला थंब करण्याचीही गरज नाही.
‘मेरा ई-केवायसी ॲप’👇
आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांकरिता ‘मेरा ई-केवायसी ॲप’ सुरू केले आहे.हे ॲप मोबाइल मध्ये डाउनलोड करून उघडल्यावर त्यात कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक टाकावयाचे आहेत.त्यानंतर एक ओटीपी येईल.आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर ई-केवायसी पूर्ण होणार आहे.दिलेल्या सुविधेद्वारे १५ मार्चपूर्वी सर्व कार्डधारकांनी आपले कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे.अन्यथा रेशन उचलण्यास अडथळा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!